अहमदनगर शहरासाठी २० कोटी रुपयांचा निधी मंजूर :खा डॉ सुजय विखे पाटील

नगरनगर विकास विभागाच्या खात्यातून “महानगरपालिका क्षेत्रात मूलभूत सोई सुविधांच्या विकासासाठी विशेष तरतूद” या योजनेअंतर्गत अहमदनगर महानगरपालिका करिता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, उपमुख्यमंत्री अजित पवार व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून २० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्या असल्याची माहिती खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी सांगितली. अहमदनगर महापालिका क्षेत्राचा विकास आता अधिक जलद…

Read More

नगर जिल्ह्यातील महिला बचत गटांना 40 कोटी रुपयांची तरतूद: खा. डॉ. सुजय विखे पाटील

पाथर्डी येथे महिला बचत गटांना स्टॉल व साहित्य वाटप पाथर्डी महिलांना रोजगार मिळण्याच्या दृष्टीकोनातून व सक्षम करण्यासाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमाने जिल्हा वार्षिक नियोजनातून महिला बचत गटांना 40 कोटी रुपयांची तरतूद करून साहित्य व कर्ज वाटप सुरू आहे. पाथर्डी शहर येथे हिरकणी लोकसंचित केंद्र, तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष तथा ग्रामीण स्वयंरोजगार निर्मिती अंतर्गत…

Read More

नगर शहरात पोलीस आणि माफीयांचे संगनमत – ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे

निर्भय बनो सभा – तोफखाना पोलिसांच्या नोटीस नंतर पत्रकार वागळे यांचा आरोप नगरला स्वातंत्र्य चळवळीचा मोठा वारसा आहे. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यापासून ते अच्युतराव पटवर्धन यांच्यासह अनेक महान लोक नगर मध्ये होते. हे मला माहीत होतं. पण आज या शहरात माफिया राजची चर्चा होत आहे. या माफियाराज बद्दल बोलले जात आहे. माफिया राज बद्दल बोलणं…

Read More

प्रतिंबिब फोटो फेस्टीव्हल अहमदनगरच्या वतीने आयोजित दुसऱ्या नॅशनल फोटोग्राफी स्पर्धेत नगरचे वृत्तछायाचित्रकार उदय जोशी यांच्या छायाचित्रास प्रथम क्रंमाक मिळाला.

अहमदनगर जिल्हा मराठा विदया प्रसारक समाजाच्या न्यू आर्टस् कॉमस अँड सायन्स कॉलेजच्या डिपार्टमेंट ऑफ कम्युनिकेशन स्टीडिज यांच्या तर्फे आयोजित १७ वा प्रतिंबिब फिल्म फेस्टीव्हल नुकताच संपन्न झाला.  या निमित्ताने राष्ट्रीय प्रतिबिंब फोटोग्राफी स्पर्धा आयोजित केली होती. स्पर्धेचे हे दुसरे वर्ष आहे.   स्ट्रीट फोटोग्राफी ही यावषीची थीम होती.  या स्पर्धेकरीता ५०० छायाचित्रकारांनी प्रवेशिका पाठविल्या होत्या.  या…

Read More

श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठानच्यावतीने दातरंगे मळा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन

छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्त्री सन्मानाचा आदर्श समाजापुढे ठेवला – महापौर रोहिणी शेंडगे      नगर – छत्रपती शिवाजी महाराजांचे आयुष्य समजून घ्यावयाचे असेल तर त्यांच्या चरित्रामधून आजच्या युवा पिढीला खूप काही शिकण्यासारखे आहे. ते कुठल्या समाजाचे, जातीचे, धर्माचे नाहीत तर बहुजनांचे राजे आहेत. स्त्री सन्मानाचा आदर्शही ठेवला, तेव्हा युवकांनी जाती-पातीच्या चौकटीत त्यांना बंद करु नये….

Read More

नगरजिल्ह्यासह राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा विजय -खा. सुजय विखे

खा.विखे यांनी कांदा निर्यातबंदी उठवल्याबद्दल शेतकऱ्यांच्या वतीने  मानले मोदी-शहांचे आभार नगरकेंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या मंत्री समितीच्या बैठकीत कांदा निर्यात बंदी उठवण्यात आलेली आहे. केंद्र सरकारच्या निर्णयाचे खा.सुजय विखे यांनी आभार मानले आहेत. त्याचबरोबर मंत्री राधाकृष्ण विखे आणि खासदार सुजय विखे यांनी केलेल्या प्रयत्नामुळे कांदा निर्यात बंदी केंद्र सरकारने उठवली या अनुषंगाने…

Read More

फुले ब्रिगेडच्या वतीने माळीवाडा येथे शिवसन्मान सोहळा साजरा
पहिली शिवजयंती साजरी करणारे महात्मा फुले व शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन

महात्मा फुले यांनी शिवाजी महाराजांना गुरुस्थानी माणून त्यांचा इतिहास जगा समोर आनला -आ. संग्राम जगतापअहमदनगर छत्रपती शिवाजी महाराज यांची पहिली शिवजयंती साजरी करणारे क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचा शिवसन्मान सोहळा फुले ब्रिगेडच्या वतीने माळीवाडा येथे पार पडला. महात्मा फुले व शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन दोन्ही महापुरुषांना अभिवादन करण्यात…

Read More

खा.सुजय विखेंच्या प्रयत्न आणि  मोदी सरकारची गॅरंटी! केंद्राने कांदा निर्यातबंदी उठवली.. खा.सुजय विखेंच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश

कांदा उत्पादकांसाठी आनंदाची बातमी; विखे पिता-पुत्र यांच्या पाठपुराव्याला यश.. नगरकेंद्र सरकारने कांदा निर्यातबंदीचा निर्णय अखेर मागे घेत कांदा निर्यातीला परवानगी दिली आहे. राज्यातील विशेष करून अहमदनगर, नाशिक,पुणे या कांदा  पट्यातील कांदा उत्पादकांसाठी आनंदाची बातमी असून मोदी सरकारने कांदा निर्यात बंदी उठवण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. याबाबत एका खाजगी वृत्तरवाहिने कांदा निर्यात बंदी निर्णयाची माहिती प्रसारित…

Read More

कल्याण रोडवरील बालाजी, विठ्ठल-रुखमाई देवस्थानच्या बालाजी उत्सवात सामुदायिक विवाह संपन्न

सामुदायिक विवाहाची संकल्पना आज समाजात रुजविणे गरजेचे

– पद्मश्री पोपटराव पवार

     आज विवाह जुळवणे आणि ते पार पाडणे ही मोठी जिकरीची गोष्ट झाली आहे. विवाह सोहळे हे इन्व्हेंट होत आहे. मोठेपणा मिरविण्यासाठी अनेकजण अनावश्यक खर्च विवाह सोहळ्यात करत असतात. हौसेला मोल नसते. परंतु आज समाज वेगळ्या परिस्थितीतून जात आहे, अशा परिस्थितीत लग्नातील अनवश्यक खर्चास फाटा देत आज बालाजी उत्सवानिमित्त आयोजित केलेल्या सामुदायिक विवाह सोहळा हा…

Read More

एन.आर.पुंड क्लासच्यावतीने एस.एस.सी. विद्यार्थ्यांच्या निरोप समारोप

परिक्षा म्हणजे कौशल्य आणि गुणवत्तेची पायभरणी

-प्रा.नितीन पुंड

      शालेय जीवनातील सर्वात महत्वाच टप्पा म्हणजे इ.10वी असल्याने विद्यार्थ्यांनी परिक्षेला आत्मविश्वासाने सामोरे जावे. आपण वर्षभर केलेल्या अभ्यासाचा परिपाक हा या परिक्षेतून दिसून येणार आहे. आपली संपुर्ण तयारी झालेली आहे, त्यामुळे कोणत्याही प्रकारचे दडपण न घेता व्यवस्थीत पेपर सोडवावेत. इ.10 वी नंतर तुम्हाला करिअरच्या विविध संधी आहेत. ध्येय ठेवून केलेल्या कृतीतून तुम्हीला यश नक्कीच मिळणार…

Read More