खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या पाठपुराव्याला मोठे यश!

५० हजार मेट्रिक टन कांद्याच्या निर्यातीला केंद्र सरकारची परवानगी..

नगरकांद्याच्या किंमती नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारनं तीन महिन्यांपूर्वी कांदा निर्यातबंदी करण्याचा निर्णय घेतला होता. सरकारच्या या निर्णयामुळं कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर दिसून आला. राज्यभर या निर्णयाच्या विरोधात शेतकरी, विविध संघटना आणि व्यापाऱ्यांनी तीव्र विरोध दर्शवत ठिकठिकाणी आंदोलने केली होती. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं नुकतीच निर्यात बंदी उठवली असून आता देशातील ५० हजार मेट्रिक टन…

Read More

नगरमध्ये नवे 3 उड्डाण पुल होणार…

125 कोटीचा निधी मंजूर, खा. डॉ. विखे यांचा पाठपुरावा यशस्वी

नगर-पुणे महामार्गावरील स्टेशन रोडवर सुमारे 3 किलोमीटरचा भव्य उड्डाण पूल उभारणी यशस्वी केल्यानंतर आता नगर दक्षिण मतदार संघाचे भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या पाठपुराव्याने नगर शहरात आणखी 3 उड्डाण पूल मंजूर झाले आहेत. नगर-छत्रपती संभाजी नगर महामार्गावरील पोलीस अधीक्षक कार्यालय चौक तसेच नगर- मनमाड महामार्गावरील नागापूर येथील सन फार्मा चौक व याच रस्त्यावरील…

Read More

कारखान्यांनी ग्रीन हायड्रोजन निर्मितीसाठी पुढे यावे; गडकरी यांचे आवाहन!

नगर शहर बाह्यवळण रस्ता आणि नगर- करमाळा रस्त्याचे लोकार्पण संपन्न.. इथेनॉलपासून हवाई इंधन तयार करण्यास भारताने सुरुवात केली आहे. त्यामुळे शेतकरी अन्नदाता व ऊर्जादाताही झाला आहे. त्यामुळे आता साखर कारखान्यांनी ग्रीन हायड्रोजन तयार करण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन केंद्रीय रस्ते व महामार्ग वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सोमवारी द्वारका लॉन्स, नेप्ती, अहमदनगर येथे संपन्न झालेल्या…

Read More

विखे पिता-पुत्रांची कांदा प्रश्नी अमित शहांची भेट, भेटीत राज्यातील राजकीय घडामोडींवर चर्चा झाल्याची माहिती

#कांदा निर्यात बंदी उठवण्यासंदर्भात दिल्ली येथे अमित शाह यांची सुजय विखे आणि राधाकृष्ण विखेंनी घेतली भेट.. राज्यातील चालू राजकीय घडामोडींवर देखील केली सविस्तर चर्चा.. नगर: राज्यसभेच्या निवडणुकी नंतर लोकसभा निवडणुकीचे पडघम आता कधीही सुरू होऊ शकतात. अब की बार चारसौ पारची घोषणा केलेल्या भाजपकडून यादृष्टीने उमेदवारांची चाचपणी सुरू असतानाच विखे परिवाराकडून भाजपचे चाणक्य अमित शहा…

Read More

खा. सुजय विखे पाटील यांनी अयोध्येत जाऊन प्रभू श्रीरामांना अर्पण केले लाडू

*जिल्ह्यातील माता भगिनींनी नैवेद्यासाठी बनवलेले लाडू खा. सुजय विखेंनी अयोध्येत जाऊन प्रभू श्रीरामांना केले अर्पण..* अयोध्या(प्रतिनिधी)आज खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी अयोध्येत प्रभू श्रीरामांच्या जन्मभूमीत जाऊन अहमदनगर जिल्ह्यातील माता भगिनींनी बनवलेले नैवेद्यासाठीचे लाडू प्रभू श्रीरामांना चरणी अर्पण केले. श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने डॉ. सुजय विखे पाटील यांच्या माध्यमातून जिल्ह्यात मोफत साखर वाटप करण्यात आली…

Read More

भंगार व कचरा वेचक महिलांसाठी काम करणाऱ्या स्पर्शचे काम कौतुकास्पद 

पुरस्कार वितरण : समाजसेविका ममताताई सपकाळ यांचे प्रतिपादन अहमदनगर : स्पर्श सेवाभावी संस्था स्पंदन प्रकल्पाच्या माध्यमातून कचरा व भंगार गोळा करणाऱ्या महिलांच्या आरोग्यावर काम करत आहे, तसेच संस्थेच्या माध्यमातून शैक्षणिक साहित्यासह लायब्ररीसाठी लागणारे पुस्तके उपलब्ध करून देण्यात येत आहेत. जिथे शब्द संपतात तेथे स्पर्श काम करतो, या हेतुनेच संस्था कार्य करत आहे, असे प्रतिपादन समाजसेविका…

Read More