महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून काम करत आहे: खा. डॉ. सुजय विखे पाटील

राहुरी तालुक्यामध्ये विविध गावांमध्ये खासदार विखे व कर्डिले यांच्या उपस्थितीत बचत गटातील महिलांना साहित्य वाटप करण्यात आले.. राहुरी(प्रतिनिधी)स्वयंरोजगारातून व आर्थिक दृष्टीकोनातून महिलांचे सक्षमीकरण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यासाठी महिलांना रोजगार मिळण्याच्या दृष्टीने काम करत असल्याचे खासदार सुजय विखे पाटील यांनी स्पष्ट केले. खासदार विखे म्हणाले, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून जिल्हा नियोजन विभागाच्या वतीने…

Read More

श्री विशाल गणेश मंदिरात पुष्पवृष्टीत

गणेश जयंती मोठ्या उत्साहात साजरी   श्री गणेश जयंतीनिमित्त शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणेश मंदिर येथे श्री गणेश जन्मावेळी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. सकाळीच जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी श्री विशाल गणेशाचे दर्शन घेतले. याप्रसंगी देवस्थानचे अध्यक्ष अ‍ॅड.अभय आगरकर, उपाध्यक्ष पंडितराव खरपुडे, विश्वस्त विजय कोथिंबीरे, बापूसाहेब एकाडे, हरिभाऊ फुलसौंदर, रंगनाथ फुलसौंदर, ज्ञानेश्वर रासकर, पांडूरंग नन्नवरे, गजानन…

Read More

जिल्ह्यात पाण्यापासून कुणीही वंचित  राहणार नाही याची दक्षता घ्या-ना.विखे पाटील

टंचाई नियोजनाचा आराखडा तयार करण्याच्या पालकमंत्र्याच्या सूचना नगर,l अहमदनगर जिल्ह्यात पाण्यापासून कुणी वंचित राहता कामा नये.  तसेच टंचाई नियोजना संदर्भातील सर्वे कामे तातडीने पुर्ण करा ! असे निर्देश  जिह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले. जिल्हा टंचाई निवारण नियोजन संदर्भात पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षेखाली शासकीय निवासस्थान मुंबई येथे आयोजित केलेल्या…

Read More

रामभक्त भागवत कुरधने यांनी घडविले 108 तरुणांना स्व:खर्चाने आयोध्या येथील श्रीराम मंदीराचे दर्शन
प्रत्येकांच्या डोळ्याचे पारणे फेडणारे असेच श्रीराम मंदिर निर्माण झाले आहे – भागवत कुरधने

आयोध्येत प्रभु श्रीरामचंद्रांचे मंदिर निर्माण होऊन, त्यात रामलल्लाची प्रतिष्ठापना झाली, ही समस्त हिंदू समाजासाठी मोठी आनंदाची व अभिमानाची बाब आहे. या ऐतिहासिक घटनेचा साक्षीदार होण्यासाठी व नगरमधील रामभक्तांना आपण आयोध्यातील प्रभु श्रीरामचंद्रांचे दर्शन घडवून आणले. त्याचबरोबर हिंदू धर्मातील इतर धार्मिक स्थळांचे दर्शन घडविण्याचेे पुण्यकर्म केले आहे. प्रत्येकांच्या डोळ्याचे पारणे फेडणारे असेच श्रीराम मंदिर निर्माण झाले…

Read More

शिवसेना ठाकरे गटाच्यावतीने पोलिस अधिक्षकांना निवेदन

नगर शहर व जिल्हयात  कायदा व सुव्यस्था बिडघडत चालली

– विक्रम राठोड

       नगर शहरात खून, दहशत, लूटमार, तांबेमारी, खुनी हल्ले, रस्ता लुट, दरोडे, बलात्कार, विनयभंग असे प्रकार दिवसेंदिवस वाढत चालेले आहेत. या परिस्थितीकडे पोलीस प्रशासन सोयीस्कर पणे दुर्लक्ष करीत आहे का? की तुमचे कर्मचारी हप्ते खाऊन या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना खुली छूट देत आहेत का? हा प्रश्न शिवसेना ठाकरे गटाच्यावतीने जिल्हा पोलिस अधिक्षक यांना निवेदनाद्वारे विचाराला…

Read More

निखिल वागळे, ॲड.सरोदे, डॉ. चौधरीरीं वरील पुण्यात झालेल्या भ्याड हल्ल्याचा नगर शहर काँग्रेसकडून निदर्शने करत निषेध

नुकत्याच पुणे येथे निर्भय बनोच्या सभेला जात असताना भारतीय जनता पार्टीच्या गुंडांनी ज्येष्ठ पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते निखिल वागळे, ॲड. असीम सरोदे, डॉ. विश्वंभर चौधरी यांच्यावर भ्याड हल्ला केला. हा हल्ला लोकशाही वरील हल्ला आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरील हल्ला आहे. राज्यात आणि देशात हुकुमशाही सरकार आहे. लोकशाहीची राजरोसपणे हत्या केली जात आहे, अशी टिका शहर काँग्रेस…

Read More

शैक्षणिक शिक्षणा बरोबरच अध्यात्मिक शिक्षण देणे महत्वाचे – आ. संग्राम जगताप

किड्स सेकंड होम सहज स्कुल चे स्नेह संमेलन संपन्न

प. पु. माताजी श्री निर्मला देवी प्रणित विश्व निर्मल फौंडेशन संचलित किड्स सेकंड होम प्री प्रायमरी सहज पब्लिक स्कुल चे 5 वे स्नेहसंमेलन प्रसंगी अध्यक्षस्थानी आ. संग्राम जगताप, प्रमुख पाहुणे पंडित दीनदयाळ चे संस्थापक वसंत लोढा, मा.नगरसेवक धनंजय जाधव, नगरसेवक मदन आढाव, मा. नगरसेविका सौ. वीणाताई बोज्जा,रूट्स प्री स्कुल चे प्राचार्य अपेक्षा परदेशी, संस्थेचे अध्यक्ष…

Read More

गाव चलो अभियानांतर्गत खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी वाळकीत केला मुक्काम!

आज गाव चलो अभियानांतर्गत अहमदनगर जिल्ह्याचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी नगर तालुक्यातील वाळकी गावात मुक्काम करून गावातील नागरिकांशी मनमोकळेपणाने संवाद साधून त्यांचे प्रश्न जाणून घेतले. आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपने 400 उमेदवारांना विजयी करण्याचा संकल्प केला असून त्याचाच एक भाग म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून भाजपने ‘गाव चलो अभियान’ हाती घेतले आहे. या…

Read More

गाव चलो अभियानांतर्गत खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी वाळकीत केला मुक्काम!

आज गाव चलो अभियानांतर्गत अहमदनगर जिल्ह्याचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी नगर तालुक्यातील वाळकी गावात मुक्काम करून गावातील नागरिकांशी मनमोकळेपणाने संवाद साधून त्यांचे प्रश्न जाणून घेतले. आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपने 400 उमेदवारांना विजयी करण्याचा संकल्प केला असून त्याचाच एक भाग म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून भाजपने ‘गाव चलो अभियान’ हाती घेतले आहे. या…

Read More

वधू-वर मेळाव्यांचे आयोजन काळाजी करज
राम शिंदे : धनगर समाज वधू-वर मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद

अहमदनगर : मुलांचे लग्न जमिवण्यासाठी माता-पित्यांना माेठी कसरत करावी लागते. प्रयत्न करूनही इतक्या सहजासहजी जमत जुळत नाहीत. वधू-वर मेळाव्याच्या माध्यमातून मात्र माता-पित्यांचा त्रास कमी होऊन एकाच दिवसात लग्न जमतात आणि अनुरूप वधू अथवा वर मिळतो. म्हणून वधू-वर मेळाव्यांचे आयोजन ही काळाची गरज बनली आहे. असे प्रतिपादन प्रा. आमदार राम शिंदे यांनी केेलेधनगर समाज सेवा संघाच्या…

Read More